assam

बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल

आसाम सरकारनं राष्ट्रीय नागरिक रजिस्टर म्हणजेच एनआरसी जारी करुन, आसाममध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. एनआरसीमध्ये आसाम राज्यात राहणाऱ्या अधिकृत नागरिकांचाच समावेश आहे. 

Jan 1, 2018, 07:17 PM IST

आसाममध्ये १०० दिवसांत ४० हत्तींचा अनैसर्गिक मृत्यू

गेल्या १०० दिवसांमध्ये आसाममध्ये जवळपास ४० हत्तीचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय. पर्यावरणवादींनी हा मुद्दा उचलून धरलाय. 

Dec 14, 2017, 09:12 PM IST

आसाममध्ये २२ तासात ७ नवजात बालके दगावली

फखरुद्दीन अली अहमद हॉस्पिटलमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत ७ नवजात बालकांचा मृत्यू झाला.

Oct 6, 2017, 11:32 AM IST

तिसरे अपत्य असणारे जोडपे सरकारी नोकरीस अपात्र; निवडणुकीतूनही बाद

'दोघात तिसरा आता सगळं विसरा' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. पण, ही म्हण तुम्हाला आता काहीसा बदल करून 'दोघात तिसरा सरकारी नोकरी विसरा', अशी ऐकावी लागणार आहे. कारण, आसाम सरकारने तसा नावा कायदाच केला आहे.

Sep 19, 2017, 03:04 PM IST

बिहार जलप्रलयाचे २५३ बळी

अतिवृष्टीमूळे बिहार राज्यातील ५१ नागरिक दगावल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. आतापर्यंत बळी गेलेल्यांच्या आकडेवारीत वाढ होत ती २५३ पर्यंत गेली आहे.

Aug 21, 2017, 09:20 AM IST

आसाम, बिहारमध्ये पुराचे मोठे नुकसान, ११० जणांचा मृत्यू तर २२ लाख बेघर

आसाम आणि बिहारच्या काही भागांत पूरस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे.  राज्यातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पुराची स्थिती आहे. ११० जणांचा मृत्यू झालाय. तर २२ लाख लोक बेघर झालेत.

Aug 14, 2017, 01:43 PM IST

शाळकरी मुलीसोबत अश्लील फोटो काढणारा शिक्षक गजाआड

आई-वडिलांनंतर शिक्षकांच्या हातातच मुलांचं भविष्य असतं. शिक्षक हे लहान मुलांचे गुरु असतात. मात्र, आता असा एक प्रकार उघडकीस आले आहेत ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासली आहे.

Aug 7, 2017, 06:43 PM IST

मोदी पूरग्रस्त भागातील बचाव आणि पुनर्वनस कार्याचा घेणार आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरु असलेल्या बचाव आणि पुनर्वनस कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळीच ते गुवाहाटीला रवाना झाले. 

Aug 1, 2017, 08:38 AM IST

निम्मा देश पाण्याखाली, बळींची संख्या ७३ वर

सध्या निम्मा देश पाण्याखाली गेलेला दिसतोय. देशाच्या बहुतांशी भागात वरुणराजानं जोरदार कमबॅक केलं असून ईशान्य भारतात पूराचा हाहाकार पाहायला मिळतोय. 

Jul 20, 2017, 10:03 AM IST

आसाम पुराच्या पाण्यात, १७ लाख नागरिक बाधित

आसामधली ब्रह्मपुत्रा नदीची पूरस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. दिवसभरात पुराच्या पाण्यात आणखी ५ जणं वाहून गेले. 

Jul 13, 2017, 08:48 AM IST

आसाममध्ये २६ जिल्ह्यांत भीषण पूरस्थिती

आसाममध्ये २६ जिल्ह्यांत भीषण पूरस्थिती

Jul 12, 2017, 06:00 PM IST

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे आसाममधील अनेक गावं पूराच्या पाण्याखाली गेली आहेत. पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. आसाममधील पूरात आतापर्यंत २६ जणांचा बळी गेला आहे.

Jul 10, 2017, 09:52 AM IST

व्हिडिओ : जेव्हा १५ फुटी अजगरानं गिळली संपूर्ण बकरी!

पाऊस पडल्यामुळे साप-अजगर रस्त्यावर दिसू लागलेत. अशामध्ये देशभरात अनेक ठिकाणांहून वेगवेगळी फोटो - व्हिडिओ समोर येऊ लागलेत.

Jun 17, 2017, 12:44 PM IST

देशातील सर्वात लांब पूल वाहतुकीसाठी खुला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत असताना अरुणाचल प्रदेशाला संपूर्ण भारताशी जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा सुरू झाला आहे.

May 26, 2017, 03:11 PM IST