assam

पंतप्रधान मोदी करणार देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन

सरकारची ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये अरुणाचलच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्र नदीवरील देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन करणार आहेत. शुक्रवारी २६ मे रोजी याचं उद्घाटन होणार आहे. ब्रह्मपुत्र नदीची उपनदी लोहित नदीवर बनलेल्या या नदीची लांबी 9.15 किमी आहे. हा पुल सुरु झाल्यानंतर फक्त आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील अंतरच कमी होणार नाही तर या पुलाचा खूप मोठा फायदा देशाला होणार आहे.

May 25, 2017, 02:54 PM IST

आसाममध्ये दोनपेक्षा जास्त मुलं असल्यास सरकारी नोकरी नाही

भारतातील वाढती लोकसंख्या रोखण्याच्या दृष्टीने सरकार नेहमीच महत्वाचे निर्णय घेत असते. आसाममध्येही आता लोकसंख्ये रोखण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत.

Apr 10, 2017, 03:14 PM IST

'बदलूराम का बदन जमीन के निचे है... और हमे उसका राशन मिलता है'

देशातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जाणारा 'अशोकचक्र' आसाम रेजिमेंटचे शहिद हवालदार हंगपन दादा यांना दिला गेला... त्यामुळेच आज आसाम रेजिमेंटचं 'बदलूराम का बदन जमीन के निचे है... और हमे उसका राशन मिलता है' हे गाणं अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतंय.

Jan 26, 2017, 06:09 PM IST

आसाममध्ये प्रजासत्ताक दिनी ६ बॉम्बब्लास्ट

आसाममध्ये आज ६ बॉम्बब्लास्ट झाले आहेत. या ब्लास्टमध्ये कोणातीही मोठी हानी झालेली नाही. हे सगळे ब्लास्ट कमी तिव्रतेचे असल्याचं बोललं जातंय. 

Jan 26, 2017, 12:01 PM IST

केंद्र सरकारनंतर आसाम विधानसभेत जीएसटी विधेयक मंजूर

 आसाम विधानसभेने आज वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) घटनादुरुस्ती विधेयक सर्वसंमतीने मंजूर झालेय. देशात आसाम हे पहिले राज्य ठरले आहे.

Aug 12, 2016, 09:45 PM IST

आसामच्या कोकराझारमध्ये दहशतवादी हल्ला, १३ ठार

आसामच्या कोकराझारमध्ये ग्रेनेडच्या साहाय्यानं स्फोट आणि फायरिंग घडवून आणली गेलीय. 

Aug 5, 2016, 03:25 PM IST

आसाममध्ये २६ जिल्ह्यात पुराचे थैमान, २६ जणांचा बळी

पावसाचा देशभरात कहर पहायाला मिळतोय. आसामध्ये पूरानं कहर माजलाय.  जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. पुरामध्ये आतापर्यंत २६हून अधिक जणांचा बळी गेल्याची माहिती मिळत आहे. तर ३६ लाख लोक बेघर झाले आहेत. दरम्यान, केंद्राकडून सहाशे कोटींचा मदत निधी जाहीर केलाय.

Jul 30, 2016, 10:51 PM IST

ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवर

ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवर 

Jul 28, 2016, 01:04 PM IST

सर्बानंदांच्या शपथविधीला मोदी, फडणवीसांचीही हजेरी!

आसाममध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सर्बानंद सोनोवाल यांनी एका भव्य सोहळ्यात शपथ घेतली. 

May 24, 2016, 07:05 PM IST

मुख्यमंत्री होणाऱ्या सोनोवाल यांना शोलेच डायलॉग पाठ

भाजपने पहिल्यांदाच आसाममध्ये आपलं सरकार स्थापन केलं आहे, सर्बानंद सोनोवाल भाजपचे आसामधील पहिले मुख्यमंत्री असतील. 

May 24, 2016, 12:43 PM IST

एका कुत्र्यानं तोडले काँग्रेसच्या विजयाचे लचके!

गुरुवारी लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला. यात, आसाममध्ये काँग्रेसला तोंडावर पडावं लागल्याचं समोर आलं. आता या पराभवाला जबाबदार कोण? याबद्दलच्या चर्चांना ऊत आलाय. 

May 20, 2016, 12:48 PM IST

काँग्रेसची दोन राज्य गेलीत, डावे आणि भाजपची मुसंडी तर ममता, जयललिता यांनी गड राखला

पाच राज्यांतमधील निवडणुकीत काँग्रेसने केरळ आणि आसाम गमावले तर केरळ डाव्यांनी आणि आसाम भाजपने आपल्याकडे खेचून आणले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल एकहाती जिंकले. जयललिता यांनी तामिळनाडूत बाजी मारली तर काँग्रेसने पुडुचेरीत यश संपादन केले.

May 19, 2016, 11:48 PM IST