result

औरंगाबाद बोर्डाकडून बारावीच्या ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव

 सामान्य गणित विषय निवडला असतानाही विज्ञान शाखेची परीक्षा दिल्यानं या विद्यार्थ्यांचे हे सगळे पेपर आणि निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. 

May 31, 2017, 12:28 PM IST

तीन महापालिका निवडणुकांची उद्या मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली

पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकांची मतमोजणी उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. 

May 25, 2017, 10:49 PM IST

पाकिस्तानला कोर्टाचा दणका, जाधव यांच्या फाशीला स्थिगिती

 माजी भारतीय नेव्हीचा अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्या विरोधात भारत आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला. त्यानंतर न्यायालयात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सोमवारी आपली बाजु मांडली. यावर आज निकाल आला.

May 18, 2017, 04:09 PM IST

परभणीत राष्ट्रवादीला काँग्रेसकडून दे धक्का, शिवसेना-भाजप सात-सात

महापालिकेच्या ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पुणे, पिंपरी-चिंचवड गमावल्यानंतर आता परभणीतील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर होते. येथे मित्रपक्ष काँग्रेसने सत्ता काबीज केली.

Apr 21, 2017, 02:43 PM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, निकाल वेळेत लागणार

बारावीचा निकाल वेळेवर लागणार हे आता निश्चित झालं आहे. पेपर तपासणीवर शिक्षक महासंघानं टाकलेला बहिष्कार मागे घेतलाय.

Mar 15, 2017, 08:33 PM IST

राहुल गांधींच्या नेतृत्वावर काँग्रेसमधूनच सवाल

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्याच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Mar 11, 2017, 08:46 PM IST

भाजपच्या विजयावर राहुल गांधींचं ट्विट, मोदींचा रिप्लाय

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपचा विजय झाला आहे. भाजपच्या या विजयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Mar 11, 2017, 05:56 PM IST

बारावीचा निकाल उशिरा लागणार?

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. बारावीचा यंदाचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. 

Mar 9, 2017, 01:40 PM IST

भाजपला बाजूला ठेवून शिवसेना काँग्रेसची मदत घेणार?

औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेनं मदत मागितली तर सत्ता स्थापन करायला मदत करू, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

Feb 24, 2017, 06:06 PM IST

...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे

...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे 

Feb 23, 2017, 09:05 PM IST

अमरावती मनपात भाजपला एकहाती सत्ता, एमआयएमही जोरात

महानगरपालिका निवडणुकीत 45 जागा पटकावून भाजपानं एकहाती सत्तेचे स्वप्न पूर्ण करून दाखवलंय. 

Feb 23, 2017, 08:57 PM IST

...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे

मुंबईत झालेला दारुण पराभव हा काँग्रेस पक्षाचा किंवा काँग्रेसच्या उमेदवारांचा नाही तर हा पराभव आहे संजय निरुपम यांचा... अशा शब्दांत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी पराभवाचं खापर पक्षाच्या मुंबई अध्यक्षावर फोडलंय. ते नागपूरमध्ये बोलत होते. 

Feb 23, 2017, 08:12 PM IST