villages

११च नको, सर्व ३४ गावं महापालिकेत घ्या!

पुण्याला लागून असलेली गावं महापालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण उमटले आहेत. महापालिका हद्दीलगतची केवळ अकरा गावं महापालिकेत घेण्याऐवजी सर्वच्या सर्व म्हणजे ३४ गावं महापालिकेत घेण्याची मागणी विरोधकांनी केलीय. त्याचप्रमाणे गावांच्या समावेशामुळे महापालिकेला जीएसटीपोटी मिळणारं अनुदान वाढवून देण्याची मागणी देखील विरोधकांनी केलीय

Jul 21, 2017, 06:15 PM IST

पीकपाणी : दुष्काळावर मात करण्यासाठी एकवटला गाव

दुष्काळावर मात करण्यासाठी एकवटला गाव

Apr 20, 2017, 09:05 PM IST

नोटाबंदीचा ग्रामीण भागाला फटका

नोटाबंदीचा ग्रामीण भागाला फटका 

Nov 12, 2016, 08:38 PM IST

भारत-पाक सीमाभागातील गावांमध्ये कलम १४४ लागू

राजस्थानमध्ये ४ जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानशी सलग्न एकूण 1037 किलोमीटरच्या सीमा भागात मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. बीएसएफ आंतरराष्ट्रीय सीमा भागांवर कडक लक्ष ठेवून आहेत. सीमा भागातील गावांमध्ये ही कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

Oct 2, 2016, 12:20 PM IST

लातूरच्या ११ गावांना पाणीपुरवठा करणार 'स्पाईसजेट'

विमान कंपनी 'स्पाईसजेट'नं सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय. 'स्पाईसजेट' महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा विभागातील लातूर जिल्ह्यातल्या ११ गावांना पाणी पुरवण्याचं काम करणार आहे.

May 25, 2016, 03:56 PM IST

'जलयुक्त' शिवारासाठी अक्षयकडून ५० लाखांची मदत

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता अक्षय कुमार यानं पुन्हा एकदा आपला हात सैल सोडलाय. 

Apr 19, 2016, 11:34 AM IST