without food water

दुर्देवी घटना: उष्माघात आणि अन्न-पाण्याविना त्यांनी सोडले प्राण

नागपूरमध्ये उष्माघातानं संपूर्ण कुटुंबाचाच बळी घेतल्याचं निष्पन्न झालंय. ६७ वर्षांचे रशीद मोहम्मद आणि त्यांच्या ६३ वर्षांच्या पत्नी बिल्कीस बानो यांचा मृत्यू झालाय. रशीद मोहम्मद यांचा ३ दिवसांपूर्वी उष्माघातानं मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी या नेत्रहीन असून अथंरूणाला खिळल्या होत्या. रशीद यांच्या मृत्यूनंतर उपासमारीनं त्यांचा मृत्यू झाला.

Jun 10, 2014, 04:17 PM IST

पाच वर्षे काही न खाता-पिता तो जिवंत!

तुम्ही साधारण किती दिवस उपाशी राहू शकता? एक, दोन, तीन दिवस किंवा जास्तीत जास्त आठ दिवस... पण यापेक्षा जास्त दिवस जर माणसानं काही खाल्लं नाही तर त्याची प्रकृती ढासळत जाते.

Jun 30, 2013, 02:23 PM IST