Jaywant Patil

हवा बदलाची होतेय भाजपला जाणीव

हवा बदलाची होतेय भाजपला जाणीव

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : केंद्रातील भाजपा आघाडीच्या सरकारला चार वर्ष पूर्ण होत असतानाच भाजपाला आता त्यांच्या मित्र पक्षांची आठवण होऊ लागली आहे.

दीपाली कोल्हटकर यांच्या हत्येमागील कारण उघड

दीपाली कोल्हटकर यांच्या हत्येमागील कारण उघड

पुणे : ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांचा चहा दिला नाही, म्हणून खून केल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या आरोपीनं दिलीय.

ही उदयनराजेंच्या खासदारकीचा पत्ता कट करण्याची तयारी?

ही उदयनराजेंच्या खासदारकीचा पत्ता कट करण्याची तयारी?

सातारा : दिल्लीसह देशभरात आता २०१९ च्या लोकसभा निवडणूकीची जय्यत तयारी सुरू झालीय. राजकीय गाठीभेटी दौरे यामधून निवडणूकीची चाहूल लागलायला सुरूवात झालीय.

भाजपकडून मनधरणी सुरूच, शिवसेना मात्र ठाम

भाजपकडून मनधरणी सुरूच, शिवसेना मात्र ठाम

मुंबई : आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेनं 'एकला चालो रे'चा नारा दिल्यानं भाजपनं याची गंभीर दखल घेतली आहे.

लग्नासाठी व्हॅलेंटाईनडे पेक्षाही 'एक बेस्ट दिवस'

लग्नासाठी व्हॅलेंटाईनडे पेक्षाही 'एक बेस्ट दिवस'

शिर्डी : मुहुर्तावर लग्न करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. त्यात लग्नासाठी ब-याचदा व्हेलेंटाईनडेसारख्या खास दिवसाची निवड केली जाते.

मिनी थिएटरसाठी बालकलाकाराचा लढा

मिनी थिएटरसाठी बालकलाकाराचा लढा

ठाणे : ठाणे महापालिकेच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर सुरु व्हावं, यासाठी अवघ्या आठ वर्षांच्या अथर्व वगळ या बालकलाकाराने लढा सुरु केला आहे. 

राज्य सरकारकडून ही पुणेकरांची फसवणूक - अजित पवार

राज्य सरकारकडून ही पुणेकरांची फसवणूक - अजित पवार

पुणे : राज्य सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.

२० लाख झोपडपट्टीवासियांना घरं देण्याचं आश्वासन

२० लाख झोपडपट्टीवासियांना घरं देण्याचं आश्वासन

मुंबई : मुंबईत जवळपास 20 लाख झोपडवासियांना 300 वर्ग फूट हक्काची पक्की घर देण्याची घोषणा करत भाजपाने आगामी निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे.

शत्रुशी युद्धासाठी संघ स्वंयसेवक ३ दिवसात तयार होवू शकतात -भागवत

शत्रुशी युद्धासाठी संघ स्वंयसेवक ३ दिवसात तयार होवू शकतात -भागवत

मुजप्फरनगर : सरकार आणि घटनेनं परवानगी दिली, आणि शत्रूशी लढण्याची वेळ आलीच तर अवघ्या तीन दिवसात संघाचे स्वयंसेवक तयार असतील, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. 

नोटाबंदीबद्दल आरबीआयकडून आरटीआयमध्ये धक्कादायक माहिती

नोटाबंदीबद्दल आरबीआयकडून आरटीआयमध्ये धक्कादायक माहिती

मुंबई : नोटाबंदीला पंधरा महिने उलटले तरी 500 आणि 1000च्या नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहेत, याची गणना अजूनही सुरूच असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.