'डीडीएलजे'ला २० वर्ष पूर्ण झाल्यानंतर, शाहरूख काजोलला म्हणाला....

 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे' या सिनेमाला २० वर्ष नुकतीच पूर्ण झाली.

Updated: Oct 25, 2015, 05:08 PM IST

मुंबई : 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे' या सिनेमाला २० वर्ष नुकतीच पूर्ण झाली. रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा दिलवालेमध्ये पुन्हा शाहरूख आणि काजोल एकत्र येतायत, त्याच सेटवर शाहरूख आणि काजोल यांनी २० वर्षापूर्वीच्या 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे'च्या आठवणी बिनधास्तपणे जागवल्या, त्यांनी २० वर्षापूर्वींच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली, पण शाहरूखने त्याच्या मनात २० वर्षापासून रेंगाळत असलेला प्रश्न अखेर बाहेर ओठांवर आणला, आणि काजोलने काय उत्तर दिलं ते व्हिडीओत पाहा...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.