aurangabads garbage problem

औरंगाबादचा कचरा प्रश्न जैसे थे, प्रशासन-ग्रामस्थ बैठक निष्फळ

शहरातील कचरा कोंडी जैसे थे आहे. कारण प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील बैठकीत कोणताही तोडगा या कचरा प्रश्नावर निघालेला नाही. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात कचरा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.

Mar 2, 2018, 11:16 PM IST

औरंगाबादमध्ये कचरा कोंडी, टाकायचा कुठे हा पेच!

सलग दुस-या दिवशी कचरा कोंडी कायम आहे. पालिका सलग दुसऱ्या दिवशी ही कचरा कोंडी सोडवण्यात अपयशी ठरली आहे,  शहराचा ४०० टन कचरा कुठं टाकावा हा पेच कायम आहे.

Feb 17, 2018, 01:08 PM IST