कल्याणमध्ये सामोसे खाऊन अनेकांना विषबाधा
फेरीवाल्याकडून समोसे खातांना आता जरा सावधान...कारण कल्याण डोंबिवली मधल्या फेरीवाल्याकडील सामोसे खावून कल्याण मधील अनेकांना बाधा झाली आहे.
Aug 3, 2013, 10:21 PM ISTवांद्र्यात ४५ जणांना लग्नाचे जेवण बाधले
मुंबईतील वांद्रे येथील भारतनगर वसाहतीतील ४५ जणांना रविवारी लग्नाचे जेवण बाधल्याने त्यांना पालिकेच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत वाडेकर यांनी सांगितले.
Apr 30, 2012, 09:13 AM ISTपुण्यात इडलीतून २८ विद्यार्थ्यांना विषबाधा
पुण्यात इटली खाल्ल्याने शाळेतील २८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. याप्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शाळा प्रशासन हादरून गेले आहे.
Apr 7, 2012, 06:31 PM IST