14 दिवस साखर खाल्ली नाही तर काय होईल? हेल्थ एक्सपर्ट काय सांगतात?
साखर शरीरासाठी घातक असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे अनेकजण साखर सोडतात. पण तुम्ही 14 दिवस साखर खाल्ली नाहीत तर शरीरात काय बदल होतात?
डाएट करत असाल तर शरीरातील साखर अतिशय महत्त्वाची असते. चहा-कॉफी, बिस्किट, ज्यूस, चॉकलेट, पॅकेट फूडमध्ये साखर असते. तसेच पदार्थाची चव वाढवण्यासाठी साखरेचा वापर होतो. पण साखरेचे सेवन शरीरासाठी अतिशय घातक असते. कारण साखरेमुळे लठ्ठपणा, बीपी, मधुमेह आणि हृदयाशी संबंधीत अनेक आजार होतात. मात्र साखर 14 दिवस खाल्ली नाही तर प्रत्येक दिवशी काय बदल दिसेल ते जाणून घेऊया.
दिवस 1ते3 मधील लक्षणे
![दिवस 1ते3 मधील लक्षणे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771735-sugar23.png)
दिवस 4 ते 7 - ऊर्जा
![दिवस 4 ते 7 - ऊर्जा](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
दिवस 8 ते 10 पचनक्रिया
![दिवस 8 ते 10 पचनक्रिया](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
दिवस 11 ते 14 भूक कमी लागणे
![दिवस 11 ते 14 भूक कमी लागणे](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
साखर सोडण्याचे फायदे
![साखर सोडण्याचे फायदे](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
वजन कमी होते
![वजन कमी होते](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
थकवा दूर होतो
![थकवा दूर होतो](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)