अत्तर

कचऱ्याचा वास नको म्हणून ढिगावर फवारलं अत्तर

वारीच्या वेळी शहरात साठलेल्या कचऱ्याचा वास येऊ नये, यासाठी इंदापूर  नगरपालिकेनं अफलातून आयडियाची कल्पना लढवली. त्यांची ही शक्कल समजल्यानंतर इंदापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अकलेचे कौतुक करावे तरी कसे, असा प्रश्न तुम्हालाही पडेल.

Jul 23, 2015, 05:49 PM IST

कचऱ्याचा वास येऊ नये म्हणून महापालिकेनं फवारलं अत्तर

कचऱ्याचा वास येऊ नये म्हणून महापालिकेनं फवारलं अत्तर

Jul 22, 2015, 08:47 PM IST