एफएसआय

चक्क, मुंबई काढली विकायला!

मुंबईच्या विकासाच्या नावाखाली चक्क मुंबईलाच विकायला काढल्याचे दिसत आहे. नविन विकास आरखड्यानुसार वाढीव चटईक्षेत्र (एफएसआय) ८ पर्यंत वाढवण्याचे सुचविण्यात आले आहे. तसेच आरेला आरक्षणातून मुक्त करण्यात आल्यामुळे बिल्डर लोकांना मोकळे रान मिळणार आहे.

Feb 17, 2015, 01:25 PM IST

रायगडाला जेव्हा `भाव` येतो!

मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना, बिल्डरांचं लक्ष आता रायगडकडे लागलं आहे. रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी उपलब्ध आहेत, आणि त्यांना भावही चांगला मिळू शकतो, हे लक्षात येताच बिल्डरांनी ‘रायगडा’वर स्वारी करण्यास सुरूवात केली आहे.

Jan 31, 2013, 06:11 PM IST