गंभीर वास्तव

धक्कादायक वास्तव : का असं फसवलं जातंय मुलींना?

जिल्ह्यात वर्षभरात २७ कुमारी माता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  प्रेमप्रकरणातून झालेली फसवणूक तसेच वाट्याला आलेला लैंगिक अत्याचारामुळे या मुलींवर ही वेळ ओढवली आहे. एका जिल्ह्यातील हे वास्तव असेल, तर इतर जिल्ह्यांतही हे प्रमाण कमी अधिक असू शकते.

Nov 19, 2014, 05:44 PM IST