झोपडपट्टी पुनर्वसन

राष्ट्रवादी-शिवसेनेतला 'घर'चा प्रश्न

झोपडपट्टी पुनर्वसनसारख्या योजनांमध्ये बर-याचदा घरंच बांधून नसतात तर ब-याच बांधलेल्या घरांची अवस्था अशी असते की त्यात राहिला न गेलेलं बर अशी भावना होते. पण जर ही घर व्यव्यस्थित बांधून असूनही जर लाभार्थीना मिळत नसली तर काय म्हणायचं.

Jun 13, 2012, 02:21 PM IST