तीन युवकांचा मृत्यू

परतीच्या पावसाचे तीन बळी

दिवसभर उकाड्याने घाम निघालेल्या मुंबई, नवी मुंबई, ठाणेकरांना सोमवारी सायंकाळी परतीच्या पावसाने सुखद दिलासा दिला. मात्र, भिवंडीत दुदैवी घटना घडली. भिवंडीत वीज कोसळून तीन युवकांचा मृत्यू झाला.

Oct 2, 2012, 08:47 AM IST