दुष्काळाच्या मुद्यावर सर्वांनी एकत्र यावे

महाराष्ट्रासाठी कोणीही एकत्र येत नाही- पवार

दुष्काळाच्या मुद्यावर सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत कृषीमंत्री शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. शरद पवारांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

May 9, 2012, 11:49 AM IST