पहिली टी २०मॅच ऑस्ट्रेलिया वि भारत

त्यात काय? पुन्हा एकदा हरलो....

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या मागचं शुक्लकाष्ठ काही सुटताना दिसत नाहीये. भारत - ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाचा दणदणीत पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर ३१ धावांनी सहज विजय मिळवला.

Feb 1, 2012, 06:16 PM IST