पाण्याचे संकट

मुंबई, पुणे, नाशकात पाण्याचे गहिरे संकट

पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट आहे. पाणीकपाती संदर्भात आज होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.. मुंबईत १ जुलैपासून पाणीकपातीचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान हिच स्थिती पुणे आणि नाशिकमध्ये आहे. त्यामुळे पाण्याचे गहिरे संकट दिसून येत आहे.

Jun 27, 2012, 01:13 PM IST