बी जी कोळसे पाटील

अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - सुकाणू समिती

आज पार पडलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर 'अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार' अशी घोषणा समितीच्या केंद्रस्थानी आलेल्या राजू शेट्टींनी केलीय. सरकारच्या निर्णयानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं सुकाणू समितीनं म्हटलंय. 

Jun 10, 2017, 07:10 PM IST

सेनेनं दिखावा बंद करावा; माजी न्या. कोळसे पाटलांचा घणाघात

‘शिवसेनेनं जैतापूर आंदोलनाचा वापर केवळ सत्तेसाठी करू नये...’ असं म्हणत जैतापूर प्रकल्पविरोधी नेत्यांनी सेनेला जोरदार खडे बोल सुनावलेत.

Dec 12, 2015, 05:50 PM IST

पानसरेंना मुंबईला नेण्याचीही गरज नव्हती - बी जी कोळसे पाटील

पानसरेंना मुंबईला नेण्याचीही गरज नव्हती - बी जी कोळसे पाटील

Feb 21, 2015, 04:28 PM IST