मुसळघार पाऊस

दुष्काळग्रस्त लातूरमध्ये वरुणराजाची मुसळधार हजेरी

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात वरुणराजाने मुसळधार हजेरी लावली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्याचा दुष्काळ हा आता संपला आहे. लातूर शहराची अभूतपूर्व पाणी टंचाईही मिटली आहे. 

Sep 24, 2016, 08:03 AM IST