विवेकानंद गुप्ता

'आयपीएलचे सामने राज्यात नको'

मुंबई : महाष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यातील इतर शहरांत होणारे इंडियन प्रिमिअर लीग(आयपीएल)चे सामने राज्याबाहेर हलवले जावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याकडे केलीये.

Apr 2, 2016, 09:24 AM IST