सहा रुपये

शेतकऱ्याला नुकसानापोटी केवळ ६ रुपये

हिंगोलीमध्ये राष्ट्रीय पिक विमा कंपनीनं पिक विम्याचे केवळ ६ रुपये देऊन बळीराजाची क्रूर चेष्टा केल्याचं वृत्त झी मीडियानं दाखवलं. यावर सरकारला जाग आली असून या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलंय.

Nov 25, 2014, 04:38 PM IST