साहित्य अकादमी

'पुरस्कार वापसी'ची घरवापसी; त्यांनी पुन्हा स्वीकारला पुरस्कार

नवी दिल्ली : दादरीत गोमांसाच्या मुद्द्यावरून झालेल्या अखलाकच्या हत्येनंतर देशभरात 'असहिष्णुते'च्या वादाला तोंड फुटले आणि पुरस्कार वापसीला सुरुवात झाली...

Jan 22, 2016, 01:59 PM IST

दिल्लीत साहित्यिकांच्या समर्थनार्थ प्रदर्शन

दिल्लीत साहित्यिकांच्या समर्थनार्थ प्रदर्शन

Oct 23, 2015, 12:47 PM IST

लेखकानं पुरस्कार केला परत; घरी पोलीस झाले दाखल

नको तिथे मूग गिळून गप्प बसणाऱ्या सरकारवरचा निषेध म्हणून साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करण्याचा सपाटाच लावलाय. यात चळवळीत प्रसिद्ध गुजराती लेखक गणेश देवी हेदेखील सामील झाले. त्यांनीही आपला पुरस्कार सरकारला साभार परत केला. परंतु, थोड्याच वेळात त्यांच्या दारात पोलीस येऊन धडकले. 

Oct 16, 2015, 05:02 PM IST

१३ साहित्यिकांनी परत केला साहित्य अकादमी पुरस्कार

 देशात बिघडलेला जातीय सलोखा आणि साहित्यिक-विचारवंतांच्या हत्येच्या निषेधार्थ आतापर्यंत 13 साहित्यिकांनी आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत केलाय... साहित्यिकांचा हा रोष कसा थांबवावा, असा पेच आता मोदी सरकारला पडलाय...

Oct 12, 2015, 07:41 PM IST