५०० गावे दत्तक

भारतातील ५०० गावे अनिवासी भारतीय घेणार दत्तक

अमेरिकेत राहणारे मूळ भारतीय लोक भारतातील ग्रामीण भाग विकसित करणार आहेत. त्यासाठी अनिवासी भारतीय ५०० गावे दत्तक घेणार आहेत. याबाबतची घोषणा जुलैमध्ये सिलिकॉन व्हॅलीत 'बिग आयडियाज फॉर बेटर इंडिया' या संम्मेलनात होण्याची शक्यता आहे.

Jun 6, 2017, 01:04 PM IST