31 टक्के

राज्यात आतापर्यंत सरासरी 31 टक्के मतदान

राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 31 टक्के मतदान झालंय.  मुंबई, पुणे सारख्या महानगरांपेक्षा गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात मतदानाचा प्रचंड उत्साह दिसून येतोय. गेल्यावेळीही मुंबई आणि ठाण्यामध्येच अत्यल्प मतदान झालं होतं. तेव्हा मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो, घरात बसून राहू नका... घराबाहेर पडा, मतदान करा... आपला रेकॉर्ड सुधारण्याची हीच संधी आहे..

Oct 15, 2014, 03:56 PM IST