problems

पालघरला समस्यांचा विळखा

पालघरला समस्यांचा विळखा

Feb 10, 2016, 07:48 PM IST

राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत

खानदेशातला कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी दुष्टचक्रात सापडला आहे. एकीकडे सरकारी कापूस खरेदी केंद्रांवर कवडी मोल भावात कापूस खरेदी केला जात असल्याने तो विकायला परवडत नाही तर दुसरीकडे कापूस खरेदी बेभरवशाची झाल्याने, शेतकऱ्यांना कापूस घरात भरून ठेवल्याशिवाय पर्याय नाही. कापसाला किमान सहा हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. 

Dec 2, 2015, 12:10 AM IST

अवघं जगच महामंदीच्या उंबरठ्यावर - रघुराम राजन

अवघं जग महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलाय.  १९३० मधील महामंदीची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. 

Jun 27, 2015, 10:23 AM IST