तत्त्वत: कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांचा जल्लोष

ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली त्या पुणतांब्यात शेतकऱ्यांनी या निर्णयाचं फटाके वाजवत आणि पेढे वाटत स्वागंत केलं आहे. 

Updated: Jun 11, 2017, 08:52 PM IST
तत्त्वत: कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांचा जल्लोष title=

पुणतांबा : सरकारनं निकषासह तत्त्वत: सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांनी जल्लोष केला. ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली त्या पुणतांब्यात शेतकऱ्यांनी या निर्णयाचं फटाके वाजवत आणि पेढे वाटत स्वागंत केलं आहे. 

मंत्रीगटाच्या निर्णयांनंतर पुणतांब्यात आनंद उत्सव साजरा करण्यात  आला. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी पुकारेल्या लढल्याला यश आलंय. तर मुंबईत आमदार बच्चू कडू यांनी फटाके फोडत आपला आनंद साजरा केला.