विद्या बालनला बॉलीवूड असुरक्षित वाटतंय

 बॉलीवूड अभिनेत्री विदया बालन ही तिच्या गंभीर आणि शांत अभिनयासाठी ओळखली जाते. मल्यालम फिल्म इंडस्ट्रीतून करिअरची सुरुवात करणारी वाली विद्या बालन हिने अनेक अवार्ड देखील पटकावले आहेत. 

Updated: Feb 7, 2016, 11:39 AM IST
विद्या बालनला बॉलीवूड असुरक्षित वाटतंय title=

मुंबई :  बॉलीवूड अभिनेत्री विदया बालन ही तिच्या गंभीर आणि शांत अभिनयासाठी ओळखली जाते. मल्यालम फिल्म इंडस्ट्रीतून करिअरची सुरुवात करणारी वाली विद्या बालन हिने अनेक अवार्ड देखील पटकावले आहेत. 

विद्या बालनला आता इंडस्ट्रीमध्ये असुरक्षित वाटतंय. या इंडस्ट्रीत ३ गोष्टींबाबत विद्या सांगते की, शुटींगनंतर स्टुडिओत जाणं, मिडनाईटनंतर सुरू होणारी पार्टी आणि असुरक्षित वाटणं याची विद्याला भीती वाटते.

मनुष्य स्वभाव हे इंडस्ट्रीत असुरक्षित वाटन्याचं कारण आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये समाजातील वेगवेगळ्या भागावर अनेक प्रकारचे सिनेमे बनत असतात.