Chanakya Niti: 'या' 3 गोष्टी करताना माणसाने कधीही लाज बाळगू नये, नाहीतर...

आचार्य चाणक्य यांच्या मते, 'या' 3 गोष्टी करताना माणसाने कधीही लाज बाळगू नये. नाही तर त्याला आयुष्यभर गरीब राहावे लागते. 

| Aug 30, 2024, 12:25 PM IST
1/7

लाजाळू व्यक्ती

आचार्य चाणक्य यांच्या मते, काही ठिकाणी लाजाळू आणि संकोच करणारे लोक जगात खूप मागे राहतात.

2/7

आर्थिक नुकसान

चाणक्य म्हणतात की, माणसाने पैशाच्या बाबतीत कधीही लाज वाटू देऊ नये. या प्रकरणात ज्याला लाज वाटते त्याला नेहमी नुकसान सहन करावे लागते. 

3/7

उसने पैसे न मागणे

जर तुम्ही एखाद्याला पैसे उसने दिले असतील, परंतु तुम्ही पैसे परत मागण्यास कचरत असाल तर तुमचे आर्थिक नुकसान होईल. 

4/7

जेवताना लाजू नये

चाणक्य यांच्या मते, अन्न खाताना आपण कधीही लाजू नये. जे असे करतात ते नेहमी रिकाम्या पोटी राहतात आणि नंतर पश्चात्ताप करतात. 

5/7

भुकलेला माणूस

आचार्य चाणक्य सांगतात की, भुकलेला माणूस कधीही आपल्या शरीरावर आणि मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. 

6/7

गुरु

गुरु हे जीवनातील मार्गदर्शक असतात. त्यामुळे त्यांच्याकडून धडा घेण्यास कधीही लाजू नये. असे लोक शर्यतीतही खूप मागे राहतात. 

7/7

चांगला विद्यार्थी

एक चांगला विद्यार्थी नेहमी शिक्षकांना न लाजता त्यांना प्रश्नांची उत्तरे विचारतो. असे लोक आयुष्यात खूप प्रगती करतात.