अभिराम सिंह

राहुल गांधींचे वक्तव्य दु:खद, अपमानास्पद- अभिराम सिंह

राहुल गांधींकडे देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहण्यात येतं. नेहरु गांधी घराण्याने या देशावर जवळपास चाळीस वर्षे राज्य केलं त्याचा वारसा राहुल गांधी पुढे चालवत आहेत. पण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी मुंबई-महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांबद्दल केलेलं वक्तव्य चूकीचे आहे. राहुल गांधींनी केलेले हे वक्तव्य हिंदी भाषिकांसाठी अपमानास्पद आहे पण त्यांनी हे जाणून बूजून केलं नसावं असं माझं मत आहे. तरीही त्यांनी केलेला शब्दप्रयोग अतिशय दुखद आहे.

Jun 20, 2012, 08:09 AM IST