उत्तर भारतीय

राजकारण नको, मूल्यमापन करा...

सचिन सावंत

शिवसेना, मनसेच्या लोकांनी कुठलाही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता संजय निरुपम यांना शिव्या घालायला सुरूवात केली. या सगळ्यात त्यांचं राजकारण आहे. मूळात संजय निरुपम यांच्या वक्तव्याचं मूल्यमापन करायला हवं.

Oct 25, 2011, 11:07 AM IST