ऑपरेशन म्यानमार

बदला घेण्यासाठी NSCN-K दहशतवादी घुसले भारतात, हायअलर्ट जारी

म्यानमार मोहिमेमुळं तेथिल दहशतवादी खवळले असून सेना आणि  भारत सरकारने घडवून आणलेल्या मोहिमेचा बदला घेण्यासाठी भारतात घुसल्याची माहिती एका अहवालातून समोर आलीय. 

Jun 11, 2015, 08:25 PM IST

'देशहितासाठी सेनेचं ऑपरेशन म्यानमार आवश्यक होतं'

ऑपरेशन म्यानमार देशहितासाठी आवश्यक होतं, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिलीय. 

Jun 10, 2015, 06:38 PM IST