कचऱ्याचा प्रश्न

औरंगाबाद कचऱ्याचा प्रश्न भिजत घोंगडे

औरंगाबाद: शहरात कचरा प्रश्न सुरु होऊन ८ महिने झालेत. मात्र अजूनही कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही.

Oct 11, 2018, 11:55 PM IST

कचऱ्याला आग लावताय? पाहा, याचे गंभीर परिणाम

औरंगाबाद शहरातील कच-यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. सध्या मिळेल तिथं कचऱ्याला आग लावली जातेय. मात्र, कचऱ्याला लावलेली ही आगच नागरिकांच्या जीवावर उठू शकते, याची कित्येकांना जाणीवही नाही. 

Mar 13, 2018, 10:41 AM IST

दररोजचा ४०० टन कचरा टाकायचा कुठे?

दररोजचा ४०० टन कचरा टाकायचा कुठे?

Feb 16, 2018, 07:27 PM IST