कायदा माहितीचा अधिकार

माहितीच्या अधिकारात सरकारने केले बदल

राज्य सरकारनं आरटीआयच्या नियमांत बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार माहिती विचारणारा अर्ज फक्त १५० शब्दांचा असावा अशी अट घालण्यात आली आहे. तसंच फक्त एका अर्जात एका विषयाचीच माहिती मिळणार आहे.

Apr 2, 2012, 11:20 PM IST