गोड बोलून

शिवसेनेने गोड बोलून युती तोडायला हवी होती - नितीन गडकरी

शिवसेनेला युती तोडायची होती तर ती गोड बोलून तोडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय. त्याचप्रमाणे 25 वर्षे युतीत सेना सडल्याचा आरोप चुकीचा आहे. युतीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. तसंच दोन्ही पक्षांकडून होत असलेले आरोप-प्रत्यारोपही योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Jan 28, 2017, 09:10 AM IST