घरांना तडे

पहिल्या पावसात माळीणच्या नव्या घरांना तडे, रस्ते खचले...

 चार वर्षापूर्वी घडलेल्या माळीण गावाचे पुनर्वसन झाले खरे पण पहिल्या पावसातच या नव्याने वसविण्यात आलेल्या माळीण गावातील घरांना तडे पडले असून अनेक ठिकाणी रस्ते आणि जमीन खचली आहेत. 

Jun 25, 2017, 01:39 PM IST

नाशिकमधील २० गावांची झोप उडते तेव्हा...

नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या २० गावांची सध्या झोप उडालीय. या गावांना भूकंपाचे धक्के बसतायत.पण हे नक्की कशामुळे होतंय, त्याचा शोध लागलेला नाही. एक रिपोर्ट.

Oct 18, 2013, 07:54 AM IST