टी 20 विश्व कप

टीम इंडिया फायनलमध्ये, होणार पावसाची मदत

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या सेमी फायनल होणार आहे. मात्र जर शुक्रवारी पाऊस पडला, तर भारत फायनलमध्ये पोहोचेल. शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Apr 4, 2014, 10:36 AM IST