तिकिटांचा काळाबाजार

सेमी फायनल : मुंबईतील वानखेडे बाहेर तिकिटांचा काळाबाजार

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत विरूध्द वेस्ट इंडिज असा रंगतदार सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र, या सेमी फायनल सामन्याआधी वानखेडे बाहेर तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे उघड झालेय.

Mar 30, 2016, 07:56 AM IST

ओळपत्राशिवाय रेल्वे प्रवास कराल तर...

आरक्षित तिकिटांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेनं लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासामध्ये ओळखपत्र सादर करणं सक्तीचं केलं आहे.

Dec 1, 2012, 10:06 AM IST