तिकिटे संपली

भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्याची तिकिटे संपली

ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. तिकिटांची किंमत वाढवल्याने प्रेक्षक पाठ फिरवतील हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला आहे.

Sep 14, 2017, 04:36 PM IST