निवडणूक आगोय

भाजप सरकारवर बुमरॅंग, २७ गावांसह केडीएमसीची निवडणूक

निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला जोरदार तडाखा दिलाय. कल्याण-डोंबिवलीची निवडणूक वगळलेल्या २७ गावांसह होणार असल्याचे स्पष्ट केलेय. त्यामुळे भाजपला हा जोरदार दे धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Sep 10, 2015, 09:51 AM IST