पूरपरिस्थिती

...म्हणून मुंबई-पुण्यात दुधाचा तुटवडा

कोल्हापुरात पंचगंगेला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर ६ फुटांहून अधिक पाणी

Aug 7, 2019, 08:14 PM IST

मुंबईत साचलेल्या पाण्यामुळे होणारे आजार दूर ठेवण्यासाठी खास '७' टिप्स !

नागरिकांची दैना करून पावसाने आता विश्रान्ती घेतली असली तरी साचलेल्या घाण पाण्यामुळे अनेक संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे.

Aug 30, 2017, 06:49 PM IST

जलप्रलयात अडकलेल्या भारताच्या स्वर्गाला केंद्राकडून हजार कोटींचं पॅकेज

पूरस्थितीमुळे जम्मू काश्मीर हे भारताचं नंदनवन सध्या धोक्यात आहे. पुरानं आतापर्यंत १६० पेक्षा जास्त जणांचे बळी घेतलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जम्मू काश्मीरला भेट देत १००० कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. 

Sep 8, 2014, 10:47 AM IST