प्रजा फाऊंडेशन

मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कामाचा लेखाजोखा समोर

...या विभागात केवळ एका तक्रार निवारण करण्यास सरासरी १४१ दिवस लागल्याचं उघड झालंय

Apr 10, 2019, 01:05 PM IST

मुंबईत ‘विनयभंग’ आणि ‘बलात्कारा’चं प्रमाण वाढलं!

आजकाल विनयभंगाचे आणि बलात्काराची प्रकरणं दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. मुंबईची दिल्ली होतेय की काय? असंच काहीसं वाटू लागलं आहे. मुंबईत बलात्कार आणि विनयभंग सारख्या गुन्ह्यांत ५७ टक्क्यांनी वाढ झाली, हि धक्कादायक माहिती ‘प्रजा फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेनं केलेल्या पाहणीतून समोर आलीय.

Nov 22, 2013, 03:10 PM IST