भिमा कोरेगाव घटना

भिमा कोरेगाव घटनेतून दलित आणि मराठ्यांमध्ये दंगल घडवण्याचा कट - रामदास आठवलेंचा आरोप

  पुण्यातील भिमा कोरेगाव घटनेतून दलित आणि मराठे यांच्यात दंगल घडवण्याचा कट असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाची महत्वाची बैठक मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत पक्षाचे राज्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

Jan 7, 2018, 12:31 PM IST