भूमी अधिग्रहण विधेयक

भूमी अधिग्रहण विधेयकाला काँग्रेस, तृणमूलचा तीव्र विरोध

भूमी अधिग्रहण विधेयकाला काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेने तीव्र विरोध केला. खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आने वाले नही है, असे म्हणत विधेयकाला विरोध केला. विधेयकाला विरोध करताना विरोधकांनी सभात्याग केला.

Feb 24, 2015, 12:34 PM IST