मुंबई मनपा निवडणुक

मुंबई मनपा निवडणुकीत युती करून लढायला हवं - रामदास आठवले

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत युती करून लढायला हवं असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. युती झाली तर आरपीआय २० ते २५ जागा मागेल आणि जर युती झाली नाही तर ४० ते ५० जागा आम्ही मागणार असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.

Jan 15, 2017, 05:13 PM IST

मुंबई मनपा निवडणुकीआधी लगीनघाई

मुंबई मनपा निवडणुकीआधी लगीनघाई

Dec 27, 2016, 11:53 PM IST

मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी सेनेचा भाजप, राष्ट्रवादीला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते हेमराज शहा, जयंती मोदी आणि भाजपचे गुजराती विभागाचे उपाध्यक्ष राजेश दोशी यांच्यासह अनेक गुजराती समाजच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रेवश केला आहे. 

Dec 15, 2016, 01:23 PM IST