राजकारणी आक्रमक

मराठवाड्याला पाणी, नगर, नाशिक आक्रमक

मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अहमदनगर आणि नाशिकमधील शेतकरी तसंच राजकीय नेते चांगलेच आक्रमक झालेत. हक्काच्या पाण्यासाठी आज त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.

Nov 27, 2012, 08:01 PM IST