राष्ट्रीय सूचना अहवाल

मुंबई पाण्याखाली जाणार...?

मायानगरी मुंबई... २४ तास जाग असणारं स्वप्नांचं शहर... समुद्रातल्या लाटेप्रमाणे कोट्यवधी स्वप्न इथं एका क्षणात निर्माण होतात आणि विरतातही... एखाद्या दिवशी ही स्वप्नच बुडण्याची शक्यता आहे. यासाठी वेळ लागेल फक्त ९० वर्षांचा... हॉलिवूडच्या कुठल्या सायन्स फिक्शन सिनेमातील ही कल्पना नाही, तर एक भीतीदायक वास्तव आहे...

Jun 5, 2012, 04:37 PM IST