गाडीला आरसा नाहीय ? मग तुम्हालाही होईल 'ही' शिक्षा
विनाआरसा गाडी चालवणाऱ्यांना आता आरटीओची नजर
Dec 17, 2020, 11:09 AM ISTमुजोर रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाची कारवाई, २८३६ चालकांचे परवाने जप्त
रिक्षा चालकांच्या असभ्य वागणुकीमुळे मुंबई शहराची प्रतिमा देखील ढासळत आहे. याला कारणीभूत मुजोर रिक्षाचालक आहेत.
May 13, 2019, 06:23 PM IST‘या’ नंबरवर SMS करुन तुम्ही मिळवू शकाल सर्व गाड्यांची माहिती
तुम्ही केवळ एका एसएमएसवर कुठल्याही गाडीची माहिती मिळवू शकता
Oct 13, 2017, 07:56 PM ISTहेल्मेट न घातल्याने रोज इतक्या दुचाकीस्वारांचा होतोयं मृत्यू!
चारचाकी चालवताना सीटबेल्ट, दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्यासाठी शासन पातळीवर मोठे प्रयत्न होत असतात. हेल्मेट न घालणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात असते. तरीही हेल्मेट हे दुचाकीस्वारांना ओझ वाटू लागतं. अपघात झाल्यावर याच महत्त्व दुचाकीस्वारांना कळत पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. यामूळे हेल्मेट न घातल्याने बळी पडलेल्यांची संख्या देशभरात वाढत चालली आहे. नुकतीच वाहतूक विभागातर्फे याची आकडेवारी देण्यात आली आहे. या आकडेवारीतून तरी दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व कळायला हवे.
Aug 14, 2017, 03:49 PM ISTसरकारच्या निर्णयाची आरटीओ, वाहतूक विभागाला माहितीच नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 02:30 PM IST