शालेय क्रिकेट

शालेय क्रिकेटमध्ये ११ ऐवजी १५ खेळाडूंनी खेळावं- सचिन

मुंबईतील अधिकाधिक लहान क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी अधिक कशी उपलब्ध होऊ शकते याबाबतच्या सूचना सचिन तेंडुलकरनं मुंबई क्रिकेट असोसिएशनला केलीय. सचिन म्हणतो, `भावी पिढी घडविण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन क्रिकेट पाया असून या क्रिकेटमध्ये ११ ऐवजी १५ खेळाडूंना खेळण्याची संधी दिली, तर अधिकाधिक नवी गुणवत्ता पुढं येईल.`

Dec 4, 2013, 07:30 PM IST