शेतक यांचा मोर्चा

कालव्यांचं अपूर्ण काम पूर्ण कराण्याच्या मागणीसाठी शेतक-यांचा मोर्चा

निळवंडे धरणातल्या कालव्यांचं अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करावं या मागणीसाठी, शेतक-यांनी अहमदनगरमध्ये मोर्चा काढला. उत्तर अहमदनगर जिल्ह्यासह दुष्काळी भागाला निळवंडे धरण वरदान ठरलंय. मात्र या कालव्यांचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी मागल्या तीन वर्षांत, सरकारनं अतिशय तुटपुंजा निधी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Apr 23, 2017, 02:38 PM IST